Sangli Samachar

The Janshakti News

राज्यात कोल्हापूरला सर्वाधिक तर बारामतीत सर्वात कमी मतदान



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ८ मे २०२४
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपल्यानंतर अकरा मतदार संघात काल सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६१.४४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. 

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :-


रायगड - ५८.१० टक्के

बारामती - ५६.०७ टक्के

उस्मानाबाद - ६०.९१ टक्के

लातूर - ६०.१८ टक्के


सोलापूर - ५७.६१ टक्के

माढा - ६२.१७ टक्के

सांगली - ६०.९५ टक्के

सातारा - ६३.०५ टक्के

रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ५९.२३ टक्के

कोल्हापूर - ७०.३५ टक्के

हातकणंगले - ६८.०७ टक्के